शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

टमाटा उत्पादकांच्या चेहऱ्यावर आली लाली

By admin | Updated: August 9, 2014 00:57 IST

तेजी : ६०० ते ७०० रुपये प्रति जाळी भाव

खामखेडा : सध्या टमाट्याला मिळत असलेला चांगला भावामुळे शेतकरी आनंदात असला तरी इतर पिकांना भाव नसल्यामुळे काही प्रमाणात नाराजी आहे.परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात टमाट्याची लागवड केली जाते. चालू वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे नुकतेच टाकलेले टमाट्याचे बियाणे या गारा व पावसामुळे मातीत दाबले गेली. नंतर शेतकऱ्याने पुन्हा नव्याने टमाट्याचे बियाणे जमिनीत टाकले; परंतु गारपीट व पावसामुळे जमिनीतील क्षार कमी झाल्याने बियाणे उगवले नाही. गावातील काही शेतकऱ्यांनी खासगी रोपवाटिकातून महागडी टमाट्याची रोपे आणली.टमाटा पिकांची लागवड केली. मध्येच पावसाने ओढ दिल्याने टमाट्याची वाढ खुंटली होती. शेतकऱ्याने महागडी औषध फवारणी करून टमाट्याचे पीक जतन केली.टमाटे पीक हे खर्चिक पीक आहे. त्यासाठी महागडी किटकनाशके, बांबू तारा सुतळी व लाकडी खुंट लागते. साधारण फूल लागल्यानंतर शेतामध्ये शेताच्या बांधावर लाकडी खूट ठोकून शेतामध्ये बांबू उभे करून त्यावर तारा या बांधापासून त्या बांधापर्यंत टमाट्यापासून उंच काही अंतर ठेवावे लागते. नंतर सुतळीच्या साह्याने या तारांना टमाट्याला बांधून तारांना बांधावे लागते. एक एकर टमाट्याला साधारण खूट, बांबू तारा सुतळी व मजुरीचा खर्च असा साधारण १५ ते २० हजारांच्या आसपास लागतो. (वार्ताहर)