शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

आजपासून रंगणार बारापर्यंत दांडिया

By admin | Updated: October 9, 2016 01:15 IST

मर्यादा शिथिल : भाविकांत उत्साह

नाशिक : सुरुवातीचे तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आनंदावर विरजण पडलेल्या दांडियाप्रेमींना रविवार व सोमवार असे दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची मुभा शासनाने दिली असून, वाद्य वाजविण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे सलग तीन दिवस दांडियाप्रेमींचा हिरमोड झाला. विशेष करून तरुण-तरुणींच्या उत्साहावर विरजण पडले. त्यानंतर पावसाने उघडीप दिलेली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री दहा वाजेपर्यंतच वाद्य वाजविण्यास अनुमती असल्याने व दांडियासाठी रात्री नऊ ते दहा वाजेनंतरच तरुण-तरुणी बाहेर पडत असल्याने त्यांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वयेच मिळालेल्या सवलतीचा विचार करून राज्य सरकारने ज्या काही दिवसांसाठी रात्री दहा वाजेची अट शिथिल केली त्यात नवरात्रोत्सवात अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश आहे. रविवारी अष्टमी व सोमवारी नवमी असून, या दोन्ही दिवशी दांडिया व गरबाप्रेमींना रात्री बारा वाजेपर्यंत आनंद लुटता येणार आहे. (प्रतिनिधी)