शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

आज मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:14 IST

सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. कराड यांनी सांगितले की मोदी सरकारच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला दि.२६ ...

सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. कराड यांनी सांगितले की मोदी सरकारच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला दि.२६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असल्याने देशातील कामगार संघटनांच्या वतीने बुधवारी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून, मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे, तर याच दिवसापासून मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी जनआंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकास मोफत कोरोना लस द्यावी, सर्व बेरोजगारांना मोफत धान्य आणि दरमहा ७५०० रुपये अर्थसाहाय्य मिळावे, तीन शेतकी कायदे, वीज दुरुस्ती विधेयक (२०२०) मागे घेण्यात यावे, हमीभाव कायदा करण्यात यावा, चारही श्रमसंहिता मागे घेऊन भारतीय श्रम परिषद आयोजित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, मोहन जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी डाव्या आघाडीने २४ ते ३० मे दरम्यान सरकार विरोधी सप्ताह पाळण्याचे आवाहन केले असून, बुधवार (दि.२६) रोजी शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक संघटना आपल्या घरावर काळे झेंडे लावतील, असे आवाहन किसान सभेने केले आहे, तर मोदी सरकारच्या विरोधातील या आंदोलनाला काँग्रेसप्रणित इंटकने पाठिंबा दिल्याची माहिती इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे.