शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शहरात तिघा पुरुषांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

अंबड औद्योगिक वसाहतीत राहणारा दीपक कटवारू शर्मा (२०) याने रविवारी (दि.२) सायंकाळी राहते घरी छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन ...

अंबड औद्योगिक वसाहतीत राहणारा दीपक कटवारू शर्मा (२०) याने रविवारी (दि.२) सायंकाळी राहते घरी छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन घेत आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत सिन्नरफाटा परिसरातील भोर मळा येथील रामचंद्र मधुकर फोकणे (३६) यांनी राहते घरी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोरीच्या साहाय्याने छतास गळफास घेऊन घेत आत्महत्या केली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत अंबडच्या आंबेडकरनगर येथील शंकर भिकाजी साळवे (४५) यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने छताच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.