शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

सोयगावी १५ दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST

मालेगाव : शहरातील सोयगाव परिसरातील जयरामनगर येथील बच्छाव कुटुंबातील तिघांचे १५ दिवसांत निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून ...

मालेगाव : शहरातील सोयगाव परिसरातील जयरामनगर येथील बच्छाव कुटुंबातील तिघांचे १५ दिवसांत निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोयगावच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पांडुरंग जयराम बच्छाव यांच्या कुटुंबातील तिघांचे १५ दिवसात निधन झाले. सुमनबाई काशिनाथ बच्छाव (५५) यांचे नाशिक येथे उपचार सुरू असताना २९ मार्चला निधन झाले. त्यानंतर, चारच दिवसांत त्यांचे पती काशिनाथ पांडुरंग बच्छाव (६०) यांचेही ४ एप्रिल रोजी नाशिक येथे निधन झाले. त्यानंतर, आठच दिवसांत त्यांचा लहान मुलगा संदीप काशिनाथ बच्छाव (३३) याचे निधन झाले. यमुनाबाई यांचे सटाणा येथील भाऊ बहिणीला नाशिक येथे दवाखान्यात घेऊन गेल्यामुळे कोरोनाची लागण होऊन त्यांचेही निधन झाले. बच्छाव यांचे भाडेकरू शरद बोरसे यांना कोरोनाची लागण झाल्याने १५ दिवसांनी निधन झाले. मनपा आरोग्य विभागाने या जयरामनगर परिसरात साधी फवारणीसुद्धा केली नाही, तर अधिकारी व नगरसेवक यांनी भेटसुद्धा दिली नाही, असा आरोप बापू बच्छाव यांनी केला आहे. (२१ संदीप बच्छाव, २१ बच्छाव)

===Photopath===

210421\21nsk_9_21042021_13.jpg

===Caption===

२१संदीप बच्छाव, २१ बच्छाव