शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

वणीजवळ अपघातात तिघे ठार

By admin | Updated: June 16, 2017 00:03 IST

वणीजवळ अपघातात तिघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अहमदाबाद येथून नगरला जाणाऱ्या बलेनो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे कार झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. मृत अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील मनीष भाऊसाहेब गवळी (२३), नवीन बबन कांडेकर (२२), मंगल बबन कांडेकर (४२), आशा रावसाहेब गावडे (४५) आणि छगन माणकू कांडेकर (२५) हे सर्वजण अहमदाबाद येथे नवीन बलेनो कार घेण्यासाठी गेले होते. सैन्य दलात सेवा बजावत असल्याने कारच्या किमतीत सवलत मिळते म्हणून या ठिकाणी ते गेले होते. कारची डिलीव्हरी घेऊन अहमदाबाद येथून परतीच्या प्रवासास रात्री ९ वाजेच्या सुमारास ते निघाले. सापुतारा मार्गे नाशिककडे जात असताना लखमापुर फाट्यावर पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चालक नवीन बबन कांडेकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील राहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसाना ही बाब कळविण्यात आली. अपघातग्रस्त कारमधून जखमींना बाहेर काढण्यात आले तेव्हा मंगला बबन कांडेकर, आशा रावसाहेब गावडे, छगन माणकू कांडेकर हे तिघे जागीच ठार झाल्याचे आढळून आले. मनीष गवळी व नवीन कांडेकर हे जखमी झाले होते. त्यांना वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. मनीष गवळी याना किरकोळ स्वरूपाचा मार लागला तर नवीन कांडेकर यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फोटो मेलवर (१५ वणी अ‍ॅक्सिडेंट)अपघाताने कारची झालेली भीषण दुरवस्था.