शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नांदूरमधमेश्वरचे तीन दरवाजे उघडले

By admin | Updated: August 1, 2016 01:36 IST

सतर्कतेचा इशारा

निफाड: रविवारी (दि. ३१) गंगापूर आणि दारणा धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर सायंकाळी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात हे पाणी पोहोचले असून रात्री नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ४८४२ क्यूसेक पाणी बंधाऱ्याच्या तीन दरवाजातून सोडण्यात आले आहे. रविवारी गंगापूर धरणातून २७४० क्यूसेक पाणी, तर दारणा धरणातून सकाळी ५१६० क्यूसेक व सायंकाळी ३९५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे निफाड तहसील प्रशासनाने गोदावरी किनाऱ्यावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात पाणी पोहोचले. या बंधाऱ्यातून दि. ३१ पर्यंत एका दरवाजातून गोदावरी नदीत १६६४ क्यूसेक, तर डाव्या कालव्यात १०० क्यूसेक व उजव्या कालव्यात १५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग दि. ११ जुलैपासून चालू होता; मात्र गंगापूर व दारणा धरणाचे पाणी या बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर रात्री या बंधाऱ्याचे अजून दोन दरवाजे उघडण्यात येऊन एकूण ४८४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.