शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

सोमय्यांच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे नरमले

By admin | Updated: February 16, 2017 01:46 IST

सुप्रिया सुळे : राष्ट्रवादी महिला मेळाव्यात भाजपा-सेनेवर टीका

नाशिक : भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या विषयावर नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या आरोपात पहिल्यांदाच सत्यता असल्याचे दिसून येत आहे. भाजपाला या सर्व आरोपांतील सत्यता माहिती असताना सत्तेत एकत्र राहून सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. असे सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युती सरकारवर टीकेची झोड उठवली. जुना आडगाव नाका परिसरातील वालझाडे मंगल कार्यालयात महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवताना हे सरकार केवळ खोटी आश्वासने देणारे असून, सरकारचा विकासापेक्षा जाहिरातबाजीवर अधिक भर असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेले युतीतील शिवसेना व भाजपा पक्ष राज्यात सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षांत त्यांच्यात मतभेद चव्हाट्यावर आले असून, जनतेच्या प्रश्नांकडे मात्र हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने जनतेच्या अपेक्षांचा भ्रम निरास केला आहे. वायफाय डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारने नोटाबंदी लादून सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले असल्याचा आरोप सुळे यांनी केला.