शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

थ्रीफेज विजेसाठी खानगाव उपकेंद्रात शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:12 IST

वनसगाव : पालखेड कालव्याला पाणी असल्यामुळे वनसगाव, ब्राह्मणगाव, वनस खानगाव, थेटाळे या गावांना थ्रीफेज वीजपुरवठा पुरेसा होत नसल्याने परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांनी सोमवारी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली गेटबंद करत उपकेंद्रात दोन तास ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकाºयांनी वरिष्ठांशी चर्चा करुन आठ तास वीज देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देगेटबंद : वरिष्ठांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

वनसगाव : पालखेड कालव्याला पाणी असल्यामुळे वनसगाव, ब्राह्मणगाव, वनस खानगाव, थेटाळे या गावांना थ्रीफेज वीजपुरवठा पुरेसा होत नसल्याने परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांनी सोमवारी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली गेटबंद करत उपकेंद्रात दोन तास ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकाºयांनी वरिष्ठांशी चर्चा करुन आठ तास वीज देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.वनसगाव, ब्राह्मणगाव, वनस खानगाव, थेटाळे या ठिकाणी गेल्या काही दिवसातून केवळ चार तास वीजपुरवठा होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देत येत नाही. अशातच द्राक्ष हंगाम मध्यावर आल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी थ्रीफेज वीज उपलब्ध व्हावी यासाठी खानगाव येथील सबस्टेशनवर शेतकºयांनी गेटबंद करत अधिकाºयांना घेराव घातला व जाब विचारला. यावेळी वीज वितरण अधिकारी सोनवणे यांनी आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलनात यागेश डुंबरे, उत्तम शिंदे, एकनाथ डुंबरे, उत्तम शिंदे, के. बी. शिंदे, राणुजी कापडी, संजय तोडकर, बाळासाहेब शिंदे, रघुनाथ श्ािंदे, संदीप चौधरी, शिवाजी वाघ, देवराम शिंदे लक्ष्मण शिंदे, महेश केदारे, आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.