शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दाखल्यांसाठी होणार धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:02 IST

नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे.

नाशिक : अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळविताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि त्यातून काही केंद्रांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची संकल्पना फलद्रुप होऊ न शकल्याने यंदाही विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. सध्या सेतू केंद्रे बंद असल्याने विद्यार्थ्यांना ‘आपले सरकार’ संकेतस्थळावरून दाखल्यांसाठी आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. विद्यार्थी घरूनही या सुविधेच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.इयत्ता दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी अर्ज दाखल करतात. त्यामुळे निर्माण होणाºया सर्व्हरच्या अडचणी आणि डिजिटल सिग्नेचरसाठी दाखले रखडले जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपर्यंत महत्त्वाचे दाखले मिळत नाही. शेवटी विद्यार्थ्यांना अर्ज सादर केल्याची पावती अर्जाला जोडून दाखल्यांची प्रतीक्षा करावी लागते.दाखले वितरणाची प्रक्रिया सुरूचकोरोना संकटात सर्वप्रकारच्या मर्यादा असताना १ एप्रिलपासून १८ तारखेपर्यंत जिल्ह्यात तब्बल ४६ हजार १९२ दाखल्याचे वितरण झाले आहेत. नऊ हजार ८२४ अर्ज प्रलंबित आहेत. नॅशनॅलिटीचे ५,९३०, कृषी दाखले ४३, जातीचे दाखले ६,०९८, उत्पन्नाचे दाखले २९,४५५, तर नॉनक्रिमिलिअरचे ३,१६३ इतक्या अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. ९,८२४ अर्ज अजूनही प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक