शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

बदल्या होतीलच त्यात बदला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुखासुखी कधीच पार पडल्या नाहीत. अशा बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी झाल्या आहेत आणि साहजिकच दोष प्रशासनावर ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुखासुखी कधीच पार पडल्या नाहीत. अशा बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी झाल्या आहेत आणि साहजिकच दोष प्रशासनावर फोडण्यात आला आहे. दरवर्षी हा प्रकार घडत असला तरी, प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्याचे ऐकिवात नाही. प्रशासकीय बदल्यांमध्ये खातेप्रमुखांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्या न करण्याकडे अधिक कल असतो, तर विनंती बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळता येत नाही. यंदादेखील असेच होणार याविषयी शंकाच नाही. परंतु असे असले तरी, यंदाच्या बदल्या पारदर्शीपणे व निष्पक्ष पार पडतील, अशी ग्वाही दिली जात असल्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यालाही यात न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी. परंतु बदलीपात्र असूनही बदलीच्या ठिकाणी हजर न होणे, सोयीसाठी प्रतिनियुक्तीवर नेमणूक करून घेणे, बदली झालीच तर अन्याय झाल्याची भावना ठायी ठायी ठासून भरून घेत त्याचा राग शासकीय कामकाजावर काढणे असे प्रकार होणारच नाहीत याची ग्वाही कर्मचारी व त्यांच्या संघटना देतील काय? त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना त्यात सर्वांना समान न्यायतत्त्वावर नेमणुका दिल्या जाव्यात, बदलीआड कोणाचा बदला घेतला जाऊ नये इतकेच.

- श्याम बागुल