शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

रस्त्याला मोठे भगदाड पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:54 IST

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक-१७ पिळकोस बेज रस्त्याच्या दोन्हीही बाजूची साईट पट्टीला काटेरी बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरस्तीहि झाली नसून काटेरी बाभळी काढल्या जात नसल्याने आज ह्या बाभळीनी पूर्ण रस्ता अरुंद केला असून वर्षभरापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अपघाताची मालिका सुरु झाल्याने वाहनधारक, परिसरातील पिळकोस, भादवण गावातील ग्रामस्थांकडून व वाहनधारकांकडून संबंधित विभागावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकाटेरी बाभळी काढून रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरळीत करावा

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक-१७ पिळकोस बेज रस्त्याच्या दोन्हीही बाजूची साईट पट्टीला काटेरी बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरस्तीहि झाली नसून काटेरी बाभळी काढल्या जात नसल्याने आज ह्या बाभळीनी पूर्ण रस्ता अरुंद केला असून वर्षभरापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अपघाताची मालिका सुरु झाल्याने वाहनधारक, परिसरातील पिळकोस, भादवण गावातील ग्रामस्थांकडून व वाहनधारकांकडून संबंधित विभागावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील गिरणा नदीवर पुलाच्या उत्तरेकडील उताराच्या रस्त्याला एका एका वर्षापासून डोंगरावरील वाहून आलेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले असून संबंधित विभागाने त्या ठिकाणी सफेद मार्किंग केली असून ते भगदाड अजूनही तसेच आहे. या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधील मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. राज्यमहामार्ग क्र मांक - १७ पिळकोस बेज हा वाहतुकीसाठी सुरक्षित राहिला नसून वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सप्तशृंगी गड, कळवण, नाशिक, वणी, दिंडोरी, सापुतारासाठी हा रस्ता कमी पल्ल्याचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काही देणे घेणे नसून या दोन तीन वर्षापासून या रस्त्यावरील काटेरी बाभळी देखील काढल्यागेल्या नसल्याने रस्ता अतिशय अरुंद झाला असल्याने पायी प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर वाहनधारकांना अपघाताचा सामना कराव लागत असल्याने वाहनधारक व परिसरातील ग्रामस्थांकडून संताप होत आहे.संबंधित विभागाने रस्त्यावरील भगदाड पडलेल्या ठिकाणी भराव टाकावा व काटेरी बाभळी काढून रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी पिळकोस येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, राहुल सूर्यवंशी, संदीप जाधव, मंगेश जाधव, सागर आहेर, शिवाजी जाधव, राहुल जाधव, दादाजी जाधव, निवृत्ती जाधव, हेमंत जाधव, सुरेश जाधव यांसह परिसरातील वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.