शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

जबाबदार पिढी घडण्याकडे शिक्षणाचा कल असावा

By admin | Updated: February 22, 2017 23:14 IST

जयवंत ठाकरे : नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमाला

नाशिक : शिक्षणातून वैचारिक प्रबोधन घडणे महत्त्वाचे असून, शिक्षणातून चांगला माणूस निर्माण होईल, अशी शिक्षणव्यवस्था निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत जयवंत ठाकरे यांनी सोमवारी (दि. २०) हुतात्मा स्मारक येथे आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत व्यक्त केले. ‘शिक्षणाची आजची स्थिती आणि अपेक्षित बदल’ या विषयावर ठाकरे यांनी या व्याख्यानमालेचे ३८वे पुष्प गुंफले. यावेळी ठाकरे यांनी पाठांतर करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे धंदेवाईक नागरिक घडत असल्याने जबाबदार पिढी घडण्याकडे शिक्षणाचा कल असावा, असे स्पष्ट मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणाचा मूळ गाभा माणसात असावा, असे सांगताना ठाकरे यांनी माणूस घडवणं ही शिक्षणाची महती असल्याचे अधोरेखित केले. शिक्षक आणि विद्यार्थी ज्ञान परायण असावे तसेच सेवाभाव निर्माण करणारे शिक्षण कुचकामी ठरत असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नागरिकांचे शिक्षण सर्वसमावेशक असावे यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न व्हायला हवेत याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.  समाजवादी अध्यापक सभा यांच्यातर्फे आयोजित या व्याख्यानाचे सोमवारी ३८वे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी अलका एकबोटे यांनी अध्यापक सभेच्या कार्याची माहिती सांगितली. २० फेब्रुवारी हा गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असल्याने व्याख्यानाच्या सुरुवातीला कॉमे्रड गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. वसंत राऊत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर रामदास भांड यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर वसंत एकबोटे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, राम गायटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)