शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

गुप्तहेर खाते झोपले आहे का? - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:15 IST

किरकोळ कारणांवरून औरंगाबादेत जातीय दंगल उसळून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली.

नाशिक : किरकोळ कारणांवरून औरंगाबादेत जातीय दंगल उसळून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. सरकारचे गुप्तहेरखाते झोपले आहे काय, असा सवाल करत निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, कोरेगाव-भीमा आणि औरंगाबादच्या घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीसदेखील हतबल झाल्याची टीका राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी येथे केली.नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित असून, दंगलीची परिस्थिती हाताळण्यास पोलीस कमी पडले. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या औरंगाबादचे पोलीस आयुक्तपद दोन दोन महिने रिक्त राहतेच कसे? असा सवाल करून या दंगलीमागचे किरकोळ कारण व त्याची तीव्रता पाहता दंगल पूर्वनियोजित असल्याच्या संशयाला वाव घेण्यास जागा आहे. सरकारचे गुप्तहेर खाते झोपले होते की, दररोज मुख्यमंत्र्यांना राज्यातील परिस्थितीची ब्रिफिंग केली जाते त्यात ही माहिती जाणूनबुजून दडविण्यात आली काय, असा सवालही त्यांनी केला. सरकारने तत्काळ दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही पवार यांनी केली.दरम्यान, स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असून अजित पवार यांनी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यातील भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ही निवडणूक नांदी ठरेल. तेव्हा समविचारी पक्षांनी एकजुटीने राष्टÑवादीच्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार