शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

तलाठी कार्यालय नसल्याने ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:09 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे सात वर्षापासून प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आले होते. परंतू सहा वर्षापुर्वी वणी सापुतारा रस्त्यावरील ट्रक घुसून तलाठी कार्यालयाचे नुकसान झाले होते.त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांनी कार्यालयाच्या बांधकास त्वरीत सुरवात करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते, परंतू गेल्या सात ते आठ वर्षापासून पांडाणे येथील तलाठी कार्यालयाची आठवण महसूल यंत्रणेला येत नसावी व आपला महसूल विभागाचा अधिकारी कुठे बसतात याची माहीती वरीष्ठानांना नसावी का ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.पांडाणे येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून तो न्यायालयीन बाब म्हणून प्रशासनाने सतत हात झटकून दिल्याचे ग्रामस्थानी सांगितले.१) आम्ही शेतकरी आहोत प्रत्येक दाखले किंवा उतारा काढण्यासाठी आम्हाला कामधंदा बंद करु न वणीला जावे लागते तरी शासनाला विनंती आहे की पांडाण्यातील तलाठी कार्यालय त्वरीत दुरु स्त करावे.- संदीप कड.२) दिंडोरी तालुका -सदर तलाठी कार्यालयाचा विषय आम्ही लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी त्वरीत लक्ष घालून शेतकरी व विद्यार्थासाठी त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करून दयावे.- संपत कड, अध्यक्ष, राष्ट्रवादी सोशल मिडीया, दिंडोरी.४) अनेक वेळा तलाठी कार्यालयासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वारंवार विनंती करु न त्यांनी आज पर्यत कोणतीच दखल घेतली नाही आता आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फत आंदोलनाच्या तयारीत आहोत तरी शासनाने चार गावाच्या महसूलचा विचार करु न तरी कार्यालय दुरु स्ती करावी.- सचिन कड, माजी तालुकाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना.५) प्रत्येक कागदासाठी सारखे वणीला जावे लागते कधी लाईट असते कधी नसते आमचा वेळ व पैसा दौघे वाया जाते म्हणून त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करावे.- गुलाब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, दिंडोरी. 

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत