शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

तलाठी कार्यालय नसल्याने ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:09 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे सात वर्षापासून प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे.दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आले होते. परंतू सहा वर्षापुर्वी वणी सापुतारा रस्त्यावरील ट्रक घुसून तलाठी कार्यालयाचे नुकसान झाले होते.त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांनी कार्यालयाच्या बांधकास त्वरीत सुरवात करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते, परंतू गेल्या सात ते आठ वर्षापासून पांडाणे येथील तलाठी कार्यालयाची आठवण महसूल यंत्रणेला येत नसावी व आपला महसूल विभागाचा अधिकारी कुठे बसतात याची माहीती वरीष्ठानांना नसावी का ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.पांडाणे येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून तो न्यायालयीन बाब म्हणून प्रशासनाने सतत हात झटकून दिल्याचे ग्रामस्थानी सांगितले.१) आम्ही शेतकरी आहोत प्रत्येक दाखले किंवा उतारा काढण्यासाठी आम्हाला कामधंदा बंद करु न वणीला जावे लागते तरी शासनाला विनंती आहे की पांडाण्यातील तलाठी कार्यालय त्वरीत दुरु स्त करावे.- संदीप कड.२) दिंडोरी तालुका -सदर तलाठी कार्यालयाचा विषय आम्ही लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी त्वरीत लक्ष घालून शेतकरी व विद्यार्थासाठी त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करून दयावे.- संपत कड, अध्यक्ष, राष्ट्रवादी सोशल मिडीया, दिंडोरी.४) अनेक वेळा तलाठी कार्यालयासाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वारंवार विनंती करु न त्यांनी आज पर्यत कोणतीच दखल घेतली नाही आता आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फत आंदोलनाच्या तयारीत आहोत तरी शासनाने चार गावाच्या महसूलचा विचार करु न तरी कार्यालय दुरु स्ती करावी.- सचिन कड, माजी तालुकाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना.५) प्रत्येक कागदासाठी सारखे वणीला जावे लागते कधी लाईट असते कधी नसते आमचा वेळ व पैसा दौघे वाया जाते म्हणून त्वरीत तलाठी कार्यालय दुरु स्त करावे.- गुलाब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, दिंडोरी. 

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत