शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खोटं बोलल्याशिवाय राजकारण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:33 IST

नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देगुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.राज्यात सध्या निवडणुकांमुळे राजकिय वातावरण तापले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अच्छे दिनच्या प्रचाराविषयी देखील असे काही नसल्याचे सांगून वाद ओढावला होता. आता मतदारांची फसवणूक करत असल्याचे राज्यमंत्र्यांनी जाहिर कार्यक्रमात सांगितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.शनिवारी (दि.२) श्री राजे छत्रपती मंडळातर्फे पाटील यांच्या हस्ते २५ जणांना जीवनगौरव व २६ जणांना गोदागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेसह अन्य सहकारी संस्थांची दुरवस्था झाली असून, एनपीए ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सहकारी संस्थांनी कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना करावी लागणारी कसरत उपस्थिताना सांगताना राजकारणात खोटं बोलून मतदारांची मर्जी सांभाळावी लागत असल्याची खंत बोलून दाखवली. खरे बोलले तर नागरिकही राजकीय व्यक्तींवर विश्वास ठेवत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.