शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कृतज्ञता हा जीवनातील महान गुण : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:33 IST

पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कालापूर्णम् धाममध्ये उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, केलेल्या उपकारांना विसरून जाणे म्हणजे कृतघ्नता हा सर्वांत मोठा दुर्गुण आहे. उपधान तपातील आराधकांना मी उत्तम कृतज्ञ मानत आहे. उपधान तप पूर्ण झाल्यानंतर साधकांची पाप रसिकता घटायला हवी व धर्म रसिकता वाढायला हवी. तसेच मोक्ष रसिकता हृदयात जन्मायला यावी. पापाच्या अशुचित आपण सर्व आतापर्यंत अडकलेलो होतो. मात्र आता उपधान तपाच्या स्नानकुंडात शुद्ध झाल्यानंतर पुन्हा अनाचाराने आत्मा मलीन न होण्यासाठीच तुम्हाला व्रत, नियम, बंधन यांची नियमावली दिलेली आहे. ही नियमावली तुमच्या आत्म्याच्या संरक्षणासाठी तिजोरी स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे पैशाला तिजोरीत ठेवल्यानंतर आपण निश्चिंत होतो. तसेच तुमचे आत्मधन सुरक्षित ठेवायचे असेल तर उपधान तपाच्या नियमांची तिजोरी घेऊन जाणे आवश्यक आहे. तुम्ही सुखाचा आनंद स्वचित अनुभवला असेल, खाण्याचा आनंद अनुभवण्याची जी संधी लाभली आहे ती तुमच्या जीवनासाठी सुवर्णसंधी म्हणून सदा अविस्मरणीय होवो असे सांगत जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी शालिभद्रच्या कथेचा काही भाग सांगितला.दीक्षार्थी वरघोडा शोभायात्राउपधान तपातील मुंबई येथील महिला साधक मंजूलाबेन निमावत व सुरत येथील १३ वर्षांची मुलगी मोक्षाबेन शाह या दीक्षार्थींची वरघोडा शोभायात्रा शनिवारी सकाळी बेलतगव्हाणरोड कहाननगरपासून बालगृहरोड कलापूर्णम् तीर्थधामपर्यंत काढण्यात आली होती. दीक्षार्थी वरघोडा शोभायात्रेत गच्छाधिराज जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी, साधक, जैन बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम पार पडला. रविवारी सकाळी दीक्षा सोहळा समारंभ होणार आहे.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरReligious programmeधार्मिक कार्यक्रम