शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी योग्य आहार घ्यावा : अतुल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:04 IST

पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.

नाशिकरोड : पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.आर्टिलरी सेंटररोड माहेश्वरी भवनमध्ये शिखरेवाडी मॉर्निंग वॉक ग्रुप, महेश सेवा समितीतर्फे ओजस लाइफ स्टाइल यांच्या वतीने स्वस्थ भारत २०२५ या उपक्रमांर्गत ओजस जीवन शैलीबाबत बोलताना शहा यांनी सांगितले की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जीवनशैली, आहार कसा असावा याबाबत त्यांनी मागदर्शन केले. यावेळी ते म्हणाले हिरव्या भाजीपाला, फळे, ड्रायफ्रूट््स, कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. सकाळी फलहार घ्यावा. दुपारच्या जेवणात सॅलेड, कडधान्ये घ्यावे. रात्रीच्या जेवणात गव्हाची पोळी न घेता ज्वारी, बाजरी किंवा नागलीची भाकरी घ्यावी. सकाळच्या व रात्रीच्या जेवणात चौदा तासांचे अंतर असावे. आपले जेवण आणि जीवन शैली ही एक औषधाच्या रूपाने कार्य करते, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, अस्थमा, स्थूलपणा, आम्लता, वायुदेष, डोळेदुखी, सांधेदुखी, त्वचारोग यावर शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हसमुख गोसराणी, रंजन पांडे, विलास वेळकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास लोया, राधेशाम बूब, नंदू लाहोटी, रामेश्वर जाजू, हरिष उभ्राणी, विजय केला, शम्मीशेठ आनंद, संजय कलंत्री, रामेश्वर मालाणी, रवि अस्वले, रमणशेठ कपूर, रोहिदास वाघ, सुनील जाजू, विशाल जाजू, रामरतन राठी, रमेश जरीवाल, मुकेश आमेसर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक