शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आरोग्यासाठी योग्य आहार घ्यावा : अतुल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:04 IST

पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.

नाशिकरोड : पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.आर्टिलरी सेंटररोड माहेश्वरी भवनमध्ये शिखरेवाडी मॉर्निंग वॉक ग्रुप, महेश सेवा समितीतर्फे ओजस लाइफ स्टाइल यांच्या वतीने स्वस्थ भारत २०२५ या उपक्रमांर्गत ओजस जीवन शैलीबाबत बोलताना शहा यांनी सांगितले की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जीवनशैली, आहार कसा असावा याबाबत त्यांनी मागदर्शन केले. यावेळी ते म्हणाले हिरव्या भाजीपाला, फळे, ड्रायफ्रूट््स, कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. सकाळी फलहार घ्यावा. दुपारच्या जेवणात सॅलेड, कडधान्ये घ्यावे. रात्रीच्या जेवणात गव्हाची पोळी न घेता ज्वारी, बाजरी किंवा नागलीची भाकरी घ्यावी. सकाळच्या व रात्रीच्या जेवणात चौदा तासांचे अंतर असावे. आपले जेवण आणि जीवन शैली ही एक औषधाच्या रूपाने कार्य करते, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, अस्थमा, स्थूलपणा, आम्लता, वायुदेष, डोळेदुखी, सांधेदुखी, त्वचारोग यावर शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हसमुख गोसराणी, रंजन पांडे, विलास वेळकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास लोया, राधेशाम बूब, नंदू लाहोटी, रामेश्वर जाजू, हरिष उभ्राणी, विजय केला, शम्मीशेठ आनंद, संजय कलंत्री, रामेश्वर मालाणी, रवि अस्वले, रमणशेठ कपूर, रोहिदास वाघ, सुनील जाजू, विशाल जाजू, रामरतन राठी, रमेश जरीवाल, मुकेश आमेसर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक