शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

आरोग्यासाठी योग्य आहार घ्यावा : अतुल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:04 IST

पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.

नाशिकरोड : पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले.आर्टिलरी सेंटररोड माहेश्वरी भवनमध्ये शिखरेवाडी मॉर्निंग वॉक ग्रुप, महेश सेवा समितीतर्फे ओजस लाइफ स्टाइल यांच्या वतीने स्वस्थ भारत २०२५ या उपक्रमांर्गत ओजस जीवन शैलीबाबत बोलताना शहा यांनी सांगितले की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जीवनशैली, आहार कसा असावा याबाबत त्यांनी मागदर्शन केले. यावेळी ते म्हणाले हिरव्या भाजीपाला, फळे, ड्रायफ्रूट््स, कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. सकाळी फलहार घ्यावा. दुपारच्या जेवणात सॅलेड, कडधान्ये घ्यावे. रात्रीच्या जेवणात गव्हाची पोळी न घेता ज्वारी, बाजरी किंवा नागलीची भाकरी घ्यावी. सकाळच्या व रात्रीच्या जेवणात चौदा तासांचे अंतर असावे. आपले जेवण आणि जीवन शैली ही एक औषधाच्या रूपाने कार्य करते, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, अस्थमा, स्थूलपणा, आम्लता, वायुदेष, डोळेदुखी, सांधेदुखी, त्वचारोग यावर शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हसमुख गोसराणी, रंजन पांडे, विलास वेळकर यांनीदेखील मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास लोया, राधेशाम बूब, नंदू लाहोटी, रामेश्वर जाजू, हरिष उभ्राणी, विजय केला, शम्मीशेठ आनंद, संजय कलंत्री, रामेश्वर मालाणी, रवि अस्वले, रमणशेठ कपूर, रोहिदास वाघ, सुनील जाजू, विशाल जाजू, रामरतन राठी, रमेश जरीवाल, मुकेश आमेसर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक