शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

जायकवाडीच्या पाण्याचा हिशेब घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:58 IST

जिल्ह्यातून मराठवाड्या-तील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले पाणी व प्रत्यक्षात धरणात असलेला साठा याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याला दिले असून, भविष्यात जायकवाडीसाठी पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी म्हणून जायकवाडीचा पाणी साठाही मोजण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यातून मराठवाड्या-तील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले पाणी व प्रत्यक्षात धरणात असलेला साठा याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याला दिले असून, भविष्यात जायकवाडीसाठी पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी म्हणून जायकवाडीचा पाणी साठाही मोजण्यात येणार आहे.पाण्याच्या समन्यायी वाटपाचा भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी कोरड्या पडलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिकच्या गंगापूर व दारणा धरणातून बारा टीमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निळवंडे धरणातूनही पाणी सोडण्यात आले होते. त्यावरून नाशिक-नगर-मराठवाडा, असा वाद होऊन पाण्याच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले होते. जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे गोदावरी अक्षरश: कोरडी पडली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जायकवाडीला आपोआपच ६५ टीएमसी पाणी पोहोचले. पत्रात प्रत्यक्षात जायकवाडी धरणाला भेट देण्याचे तसेच जायकवाडीमधून कालव्याद्वारे किती पाणी सोडण्यात आले त्याचीही माहिती गोळा करण्याचे सांगण्यात आले आहे. माहिती जिल्ह्णातील पाण्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. जिल्ह्णातून भरपूर पाणी आजवर मिळूनही मराठवाड्याकडून पाण्यासाठी पुन्हा ओरड होऊ नये, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.