शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

चौदा ग्रामपंचायतींचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: April 7, 2017 01:25 IST

नाशिक : चणकापूर, पूनद, अर्जुनसागर यांसारख्या पाण्याने भरलेली धरणे, तलावांच्या कळवण तालुक्यातील चौदा गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

 नाशिक : चणकापूर, पूनद, अर्जुनसागर यांसारख्या पाण्याने भरलेली धरणे, तलावांच्या कळवण तालुक्यातील चौदा गावांना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, धरणांमध्ये पाणी असूनही पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी पाणी देण्यास नकार देत असल्याने ग्रामस्थांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. सध्या पूनद धरणात ९० टक्के इतके पाणी शिल्लक असून, ते पूनद नदीपात्रात तसेच सुळे डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून सोडल्यास चौदा गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी पाटबंधारे खात्याने धरणाच्या मोरीत लाकडे अडकल्याचे निमित्त करून धरणातील पाणी पूर्णपणे संशयास्पदरीत्या सोडून दिले होते. आता मात्र गावकऱ्यांकडून मागणी होत असताना पाणी दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून या चौदा ग्रामपंचायतींचे सरपंच व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत असूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी कळवण पंचायत समितीचे सदस्य केदा ठाकरे, कौतिक गांगुर्डे, संजय शेवाळे, मनोहर शेवाळे, केदा बहिरम, संदीप वाघ, प्रल्हाद जाधव, भरत अहेर, राजेंद्र भामरे आदिंनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.