शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

रेशन दुकानदारांचा संप स्थगित

By admin | Updated: January 13, 2017 01:38 IST

रेशन दुकानदारांचा संप स्थगित

 नाशिक : निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी तूर्त आपला बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला असून, गुरुवारपासून धान्य उचलण्यास सुरुवात झाली आहे. १ जानेवारीपासून रेशन दुकानदारांच्या महासंघाने संपूर्ण राज्यातच बेमुदत संपाची हाक देऊन जानेवारी महिन्याचे धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला होता. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ त्याचबरोबर रेशन दुकानदारांना दरमहा ३५ हजार रुपये महिना मानधन द्यावे, केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळावे, घासलेटचा कोटा पूर्ववत करावा आदि मागण्याही करण्यात आल्या होत्या. शासन दरबारी यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच राज्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येऊन आचारसंहिता जारी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देऊन संप स्थगित केल्याचे जाहीर केले व माल उचलण्याचा निर्णय घेतला.