शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन स्थगित : वितरिका ३६ ला पाणी देण्याचे लेखी आश्वासन पालखेडचे पाणी तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:27 IST

येवला : पालखेड पाटबंधारे विभागाच्या पाणी वापर सहकारी संस्थांपैकी संस्थांना पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी आंदोलन करत ठिय्या मांडला.

ठळक मुद्देयेवला येथील पालखेड कार्यालयाबाहेर ठिय्यासंस्था पाण्यापासून वंचित आहेत

येवला : पालखेड पाटबंधारे विभागाच्या डावा कालवा वितरिका क्रमांक ३६ वरील १३ पाणी वापर सहकारी संस्थांपैकी ७ संस्थांना पाणी मिळावे यासाठी संस्थांच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी गुरु वारी रात्री पालखेड कार्यालयासमोर आंदोलन करत ठिय्या मांडला. वितरिका ३६ ला पाणी देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन माग ेघेण्यात आले. वितारिका क्रमांक ३६ ला पाणी सोडावे या मागणीसाठी सुमारे २०० आक्रमक शेतकºयांनी येवला येथील पालखेड कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. पाणी सोडत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका घेतलेले शेतकरी अधिकच आक्रमक झाले. तहसीलदार नरेश कुमार बहिरम, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी थेट पालखेड अभियंतासह उपअभियंता वैभव भागवत यांच्याशी संपर्क साधत व आंदोलनकर्ते यांच्यात शिष्टाई करत पाणी सोडण्याचे आदेश द्यायला भाग पाडले. अगस्ती मुनी पाणीवापर निमगाव, श्रीकृष्ण पाणीवापर पारेगाव, आदर्श पाणीवापर चिचोंडी, गुरुदत्त पाणीवापर बदापूर, शिवशंकर पाणीवापर नाटेगाव, संत जनार्दन पाणीवापर निमगाव, दत्त दिगंबर पाणीवापर नाटेगाव या संस्था पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे कार्यालयासमोर शामराव मढवई, सचिन आहेर, भाऊसाहेब कांबरे, सुदाम मोरे, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, चंद्रकांत मोरे, सरपंच विठ्ठलराव आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सूर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्री मढवई रात्री उशिरापर्यंत कार्यालयावर आंदोलनाच्या पवित्र्यात उभे होते.