शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

काश्मीरमधील शांतता राखण्यात सरकार अपयशी सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप : सत्तेसाठी पीडीपीसोबत युती

By admin | Updated: April 22, 2015 01:22 IST

काश्मीरमधील शांतता राखण्यात सरकार अपयशी सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप : सत्तेसाठी पीडीपीसोबत युती

  नाशिक : काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी शांतता भंग केली असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यास भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केवळ सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपाने पीडीपीसोबत युती केली असून, काश्मीर प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आले असता सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकाराशी बोलताना हे वक्तव्य केले. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात काश्मीरमध्ये देशविरोधी कृत्य करणाऱ्या फुटीरतावाद्यांवर कठोर कारवाई केली होती. यातील बरेच फुटीरतावादी आजही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या सर्वांना मुक्त करण्यासाठी भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपाने पीडीपीसोबत युती केली. मात्र, त्यानंतर काश्मीर मुद्याला हेतुपुरस्सर बगल देण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचाही आरोप त्यांनी याप्रसंगी केला.