शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:52 IST

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे.

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे.देवळा तालुक्यातील खामखेडा येथील नारायण संदीप शेवाळे या शेतकºयाने बुधवारी (दि. १७) रामराव स्टेडिअम (कोराड) येथे जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावावर गट नं. २०९/२ मध्ये ८२ आर जमीन आहे. देवळा तहसीलदारांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. दुसºया घटनेत गुरुवारी (दि. १८) बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे अशोक दगा काकुळते (वय ५३) या शेतकºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील औरंगापुरा येथे शेतकºयाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आणखी दोन शेतकºयांनी आत्महत्या केली असल्याने नव्या वर्षात आत्तापर्यंत एकूण तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे.