शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

खडकजांब येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:22 IST

चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देचिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या वडाळीभोई पोलीस स्टेशनला याबाबत नोंद

चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकºयाने स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. शांताराम रात्री घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली तेव्हा त्यांचा मृतदेह दिसला.शांताराम गुंजाळ यांच्याकडे सोसायटीचे एक लाख रुपये आणि एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी घेतलेले चार लाख रुपये कर्ज होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते काही दिवसांपासून होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेतदेखील त्यांच्या कर्जाचा समावेश झाला नाही त्यामुळेच शांताराम यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे नातलगांनी सांगितले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. वडाळीभोई पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे.