शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मुखेड येथील शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:07 IST

येथील शेतकरी रफीक तांबोळी (४०) याने शेती व जोड-व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली.

मुखेड : येथील शेतकरी रफीक तांबोळी (४०) याने शेती व जोड-व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली. अवघी एक एकर शेतजमीन वाट्याला आलेली. लहरी पाऊस सातत्याने कोसळणारे बाजारभाव यामुळे शेतीत फक्त तोटाच येत गेला. शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्याने काही वर्षापासून पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरु केला. या दोन्हीतून कशीबशी रोजीरोटी सुरु झाली. मात्र गेल्या तीन महीन्यांपासून येथील वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्याचा शेतात तसेच गावातही पुरता खेळखंडोबा केल्याने रफीकची रोजीरोटी हिरावली गेली. पिठाची गिरणी ३ महीन्यापासून बंद आहे. वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले. मात्र त्याचा आवाज कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयाने ऐकला नाही. साठवलेली थोडीफार रक्कम संपल्याने त्यांनी मित्र, नातेवाईक यांच्याकडून उसनवारी केली. तीही संपुष्टात आल्यावर हादरलेल्या शेख ने आजारी पत्नी, दोन मुलांपैकी एक मुलगा दिव्यांग यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने हताश होत आत्महत्येचा मार्ग निवडला. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढून संबधित अभियंत्याला निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्येत बरोबर नसल्याचे कारण सांगून या अभियंत्याने कार्यालयात येणार नसल्याचे सांगितले.