शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
3
"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
4
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
5
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
6
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
7
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
8
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
9
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
10
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
11
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
12
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
13
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
14
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
15
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
16
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
17
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
18
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
19
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
20
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

मुखेड येथील शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:07 IST

येथील शेतकरी रफीक तांबोळी (४०) याने शेती व जोड-व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली.

मुखेड : येथील शेतकरी रफीक तांबोळी (४०) याने शेती व जोड-व्यवसायातील झालेल्या तोट्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली. अवघी एक एकर शेतजमीन वाट्याला आलेली. लहरी पाऊस सातत्याने कोसळणारे बाजारभाव यामुळे शेतीत फक्त तोटाच येत गेला. शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्याने काही वर्षापासून पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरु केला. या दोन्हीतून कशीबशी रोजीरोटी सुरु झाली. मात्र गेल्या तीन महीन्यांपासून येथील वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्याचा शेतात तसेच गावातही पुरता खेळखंडोबा केल्याने रफीकची रोजीरोटी हिरावली गेली. पिठाची गिरणी ३ महीन्यापासून बंद आहे. वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले. मात्र त्याचा आवाज कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयाने ऐकला नाही. साठवलेली थोडीफार रक्कम संपल्याने त्यांनी मित्र, नातेवाईक यांच्याकडून उसनवारी केली. तीही संपुष्टात आल्यावर हादरलेल्या शेख ने आजारी पत्नी, दोन मुलांपैकी एक मुलगा दिव्यांग यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने हताश होत आत्महत्येचा मार्ग निवडला. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढून संबधित अभियंत्याला निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्येत बरोबर नसल्याचे कारण सांगून या अभियंत्याने कार्यालयात येणार नसल्याचे सांगितले.