शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:55 IST

गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.राज्य सरकारने चालू वर्षी शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ करूनही शोतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्ह्णात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ८५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने सरासरी प्रत्येक महिन्याला आठ ते नऊ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. सर्वाधिक आत्महत्या बागलाण व मालेगाव तालुक्यांत झाल्या आहेत. बुधवारी बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथे राहणारी भारती दादाजी पाथरे (३५) या तरुण शेतकरी महिलेने स्वत:च्या शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या नावावर सोसायटीचे ७० हजार रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वीही निफाड तालुक्यातील करंजगाव येथील अनिता अंबादास चव्हाण (४३) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात यंदा दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्णात ८७ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या. यंदा जून महिन्यापासूनच जिल्ह्णात समाधानकारक व सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झालेला असतानाही शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेचे प्रयत्न कागदोपत्रीच ठरले आहे.