शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

योग्य व्यवस्थापन केल्यास हमखास यशप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:13 IST

सध्याच्या स्पर्धात्मक युगात ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी विविध छंद जोपासून आणि आनंद मिळेल असे चांगले काम करून स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करा. सकारात्मक व नकारात्मक भावनांचा योग्य ताळमेळ घातला जाणे आवश्यक असून, योग्य व्यवस्थापन केल्यास तणावाचे प्रमाण कमी होऊन सुखी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त स्कॉडन लीडर (वायुसेना) व उडान फाउण्डेशनच्या संचालक सुप्रिया चित्रे यांनी केले.

ठळक मुद्देसुप्रिया चित्रे : ताणतणाव विषयावर परिसंवाद

येवला : सध्याच्या स्पर्धात्मक युगात ताणतणाव प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास यश मिळू शकते. त्यासाठी विविध छंद जोपासून आणि आनंद मिळेल असे चांगले काम करून स्वत:मध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करा. सकारात्मक व नकारात्मक भावनांचा योग्य ताळमेळ घातला जाणे आवश्यक असून, योग्य व्यवस्थापन केल्यास तणावाचे प्रमाण कमी होऊन सुखी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त स्कॉडन लीडर (वायुसेना) व उडान फाउण्डेशनच्या संचालक सुप्रिया चित्रे यांनी केले.आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या बहि:शाल शिक्षण मंडळ योजनेंतर्गत बाभूळगाव येथील मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालय येथे ताणतणाव या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी चित्रे बोलत होत्या. उपप्राचार्य डॉ. मिनेश चव्हाण कार्यक्र माचे अध्यक्ष होते. तर डॉ. रवींद्र शिवदे व्यासपीठावर उपस्थित होते. वक्त्यांचा परिचय विद्यार्थी कल्याण समन्वयक डॉ. सागर इताल यांनी केला. प्रास्ताविक लक्ष्मण खंडागळे यांनी केले. डॉ. वैभव भडांगे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. संपत भताणे यांनी मार्गदर्शन केले.चित्रे यांनी तणाव व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तणाव निर्माण होण्याची कारणे, प्रकार, तणावमुक्ती याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. अभ्यासाचा तणाव घेण्याचे कारण नसून वेळेचे नियोजन आणि हसतखेळत सामोरे गेल्यास सहजपणे अभ्यास होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक