शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बालमृत्यूचे दोन महिन्यांत अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:28 IST

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५५ बालमृत्यू झाल्याच्या गंभीर प्रश्नावर हे बालमृत्यू ग्रामीण भागातील असतील, तर त्याची कारणे व त्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बालविकास ...

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५५ बालमृत्यू झाल्याच्या गंभीर प्रश्नावर हे बालमृत्यू ग्रामीण भागातील असतील, तर त्याची कारणे व त्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांची यासंदर्भात तातडीची बैठक बुधवारी (दि.१३) सभागृहात बोलविली होती. या बैठकीस अध्यक्ष शीतल सांगळे, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी बालमृत्यूच्या गंभीर प्रश्नावर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात तसेच अंगणवाड्यांमध्ये नेमके काय नियोजन केले होते. ही बालके जिल्हास्तरावर का आली? या बालकांना वेळेवर पोषण आहारासह आरोग्याच्या सुविधा मिळाल्या होत्या काय? यासह सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी दिली. तसेच अंगणवाडी स्तरावरील सर्व बालकांची वेळच्या वेळी आरोग्य तपासणी होते काय? होत नसेल तर अडचणी काय आहेत? याबाबतही महिला व बालकल्याण विभागाला आपण सूचना दिल्याचे सांगितले.