शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

नांदीन येथे विद्यार्थ्याची आत्महत्त्या

By admin | Updated: June 16, 2017 00:13 IST

नैराश्य : वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात अनुत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात असलेल्या चिलू गोरख मोरे (२०) याने नापास झाल्याने निराश होत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी नांदिन येथे घडली.नाशिक येथे के.के. वाघ महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या (बी.कॉम.) चिलू मोरे याचा बुधवारी (दि. १४) आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आपण नापास झाल्याचे त्याला समजले आणि आता घरच्यांना काय सांगावे या विवंचनेत चिलूने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आपल्या मुलाचा आज निकाल होता मात्र निकाल पाहून घरी आल्यावर तो कोणाशीही न बोलता दुपारी घरातून निघून गेला आणि त्याचा मोबाइलही बंद येत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याची शोधाशोध सुरू केली. वडील गोरख मोरे यांनी जवळच्या मित्रांना याबाबत सांगितल्याने त्यातील एकाने सहज म्हणून ग्रामपंचायतीची विहीर डोकावून पाहिले तर विहिरीत चप्पल आणि गळ्यातली माळ तरंगत असल्याचे आढळून आले.तब्बल नऊ तास चालली शोधमोहीमडॉ. नवलसिंग सूर्यवंशी यांनी विहिरीत उडी घेत चिलू मोरे याच्या मृतदेहाची शोधाशोध केली. त्यापाठोपाठ सुभाष नंदन, संदीप पिंपळसे, शंकर बागुल, नामदेव देवरे या युवकांनी विहिरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र विहिरीत २० फूट पाणी असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. लोडशेडिंग असल्याने अखेर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. दोन तासांनी पाण्याची पातळी घटल्याने पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. अखेर मध्यरात्री ३ वाजता चिलूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.