शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कडक निर्बंध आनंदातून नव्हे कर्तव्य भावनेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत भुजबळ यांनी आपली भावना जनतेसाठी व्यक्त केली. ते म्हणाले, ...

नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत भुजबळ यांनी आपली भावना जनतेसाठी व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करूनही फक्त दहा ते बारा हजार रुग्ण संख्या कमी होऊ शकली आहे. मात्र, दररोज तीन ते चार हजार रुग्ण वाढतच असून, रुग्णालयात बेड नाही, ऑक्सिजनची कमतरता यासारख्या प्रश्नांशीही सामना करावा लागत आहे. त्यावरही उपाययोजना केल्या जात असताना रुग्ण कमी होण्याची शक्यता दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील मंत्री, विधानसभा अध्यक्ष व सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येऊन त्यात देखील सर्वांनीच कडक निर्बंध लादण्याबाबतचे मत प्रदर्शित केले आहे. ते पाहता, काही प्रमाणात शेतकरी, दूध व्यावसायिक, किराणा माल विक्रेत्यांचे नुकसान होईल. परंतु आजूबाजूला मृत्यू थैमान घालत असताना ते रोखण्यासाठी अशा प्रकारची पावले उचलणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला याबाबत सहकार्य करावे व कोरोना रोखण्याच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे.