शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलाव कोरडाठाक

By admin | Updated: March 20, 2016 22:37 IST

येवला : ४६ गावांना करावी लागणार भटकंती

 येवला : तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात केवळ एक दलघफू पाणी शिल्लक असल्याने ४६गावांना एकदाच पाणीपुरवठा केल्यानंतर, हा साठवण तलाव कोरडाठाक होऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येवला तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एप्रिल २०१२ पासून सुरळीत सुरू आहे. या योजनेतील साठवण तलावाची क्षमता ४० दलघफू आहे. जानेवारी महिन्यात मिळालेल्या आवर्तनात पालखेडच्या ढिसाळ नियोजनामुळे ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात केवळ ७ दलघफू मिळाले. तसेच पूर्वीचे शिल्लक ६ दलघफू पाणी मिळून १३ दलघफू पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु गेले ५५ दिवस पाणीपुरवठा होऊन आता केवळ एक दलघफू पाणी शिल्लक आहे. काही दिवसांपासून या योजनेद्वारे ग्रामस्थांना १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु आता २२ व २३ मार्च रोजी पाणीपुरवठा केल्यास तलाव कोरडाठाक पडणार असल्याचे चित्र आहे. या योजनेमुळे अनेक वर्षांपासून ४६ गावांना टँकर मुक्त केले आहे. टँकरवर होणारा लाखो रु पयांचा खर्च व नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती या योजनेमुळे थांबली; मात्र आता जर या योजनेला वेळच्या वेळी आवर्तनाद्वारे पाण्याचा पुरवठा झाला नाही, तर योजनेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. सचिन कळमकर यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. परंतु आवर्तन दिल्यास ते पाणी १५ जुलैअखेर पुरवावे असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)