शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

साठवण बंधारा फुटल्याने पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:26 IST

घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे.

ठळक मुद्दे. साठवण बंधारा अत्यंत महत्त्वाचा असल्याने जलसंपदा विभागाने तातडीने बंधारा डागडुजी करावी.

घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे.माणिकखांब - दौंडत भागातल्या पाणीटंचाईवर सिमेंट बंधाऱ्यामुळे मात करण्यात आली होती. दोनही गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. असे असूनही अनेक वर्षांपासून या बंधाºयाच्या डागडुजीसाठी कोणताही प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात आलेला नसल्याचे माणिकखांबचे सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. सिमेंटचे बांधकाम फुटून या बंधाºयालगतचा मोठ्या प्रमाणात असलेला मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे तर उर्वरित बंधारादेखील फुटण्याच्या मार्गावर आहे. जायकवाडीकरिता भावली, वाकी, भाम धरणांतून दारणा पात्रात अतिरिक्त प्रवाहाने पाणी सुटल्याने बंधाºयाच्या दोनही बाजूने पिचिंगचा भरावही मोठ्या प्रमाणात फुटला आहे. गतवर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यातच डिसेंबर महिन्यापासूनच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पशुधन, चारा, नागरिकांसाठी पिण्याच्या पाणी दोनही गावांसाठी येणारे संकट आहे. साठवण बंधारा अत्यंत महत्त्वाचा असल्याने जलसंपदा विभागाने तातडीने बंधारा डागडुजी करावी.- हरिश्चंद्र चव्हाण,सरपंच, माणिकखांब