शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

साठवण बंधारा फुटल्याने पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:26 IST

घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे.

ठळक मुद्दे. साठवण बंधारा अत्यंत महत्त्वाचा असल्याने जलसंपदा विभागाने तातडीने बंधारा डागडुजी करावी.

घोटी : दारणा नदीवरील माणिकखांब - दौंडत येथील साठवण बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला निमंत्रण मिळाले आहे.माणिकखांब - दौंडत भागातल्या पाणीटंचाईवर सिमेंट बंधाऱ्यामुळे मात करण्यात आली होती. दोनही गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. असे असूनही अनेक वर्षांपासून या बंधाºयाच्या डागडुजीसाठी कोणताही प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात आलेला नसल्याचे माणिकखांबचे सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. सिमेंटचे बांधकाम फुटून या बंधाºयालगतचा मोठ्या प्रमाणात असलेला मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे तर उर्वरित बंधारादेखील फुटण्याच्या मार्गावर आहे. जायकवाडीकरिता भावली, वाकी, भाम धरणांतून दारणा पात्रात अतिरिक्त प्रवाहाने पाणी सुटल्याने बंधाºयाच्या दोनही बाजूने पिचिंगचा भरावही मोठ्या प्रमाणात फुटला आहे. गतवर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यातच डिसेंबर महिन्यापासूनच विहिरींनी तळ गाठल्यामुळे पशुधन, चारा, नागरिकांसाठी पिण्याच्या पाणी दोनही गावांसाठी येणारे संकट आहे. साठवण बंधारा अत्यंत महत्त्वाचा असल्याने जलसंपदा विभागाने तातडीने बंधारा डागडुजी करावी.- हरिश्चंद्र चव्हाण,सरपंच, माणिकखांब