शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सक्तीची वीजबिल वसुली थांबवा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:14 IST

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील कृषी वीजजोडण्या सरसकट न तोडता थकीत वीजबिल टप्प्या-टप्प्याने भरण्यास २०२४ पर्यंत मुभा दिली ...

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील कृषी वीजजोडण्या सरसकट न तोडता थकीत वीजबिल टप्प्या-टप्प्याने भरण्यास २०२४ पर्यंत मुभा दिली आहे. त्याच धर्तीवर वीजबिल भरण्याची तयारी असलेल्या मात्र कोरोना महामारीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांना थकीत वीजबिल भरण्यास मुभा मिळावी, अशी मागणी होत आहे. कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवितानाही दमछाक होत असताना थकीत वीजबिलापोटी सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांची वीजजोडणी तोडण्याच्या महावितरणच्या धडक कारवाईमुळे नागरिकांना मानसिक धक्का बसला आहे. ही वीजमीटर तोडणी व सक्तीची वीजबिल वसुलीची कारवाई तातडीने थांबवावी अन्यथा याविरोधात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे सातपूर अध्यक्ष अंकुश पवार, विजय अहिरे, सचिन सिन्हा, मिलिंद कांबळे, अंबादास अहिरे, किशोर वडजे,योगेश लभडे,ज्ञानेशवर बगडे, आरती खिराडकर,अक्षय भदाणे, तेजस वाघ आदी उपस्थित होते.

(फोटो २७ मनसे) महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसेचे अंकुश पवार. समवेत विजय अहिरे,सचिन सिन्हा,मिलिंद कांबळे,अंबादास अहिरे, किशोर वडजे,योगेश लभडे,आरती खिराडकर आदी.