शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शेतकऱ्यांच्या वतीने एरंडगावला रास्ता रोको

By admin | Updated: April 2, 2016 23:48 IST

शेतकऱ्यांच्या वतीने एरंडगावला रास्ता रोको

येवला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज देयके माफी, स्वामीनाथन आयोगाची अंमल-बजावणी करा, बियाणे, खते यांच्या वाढत्या किमतींवर निर्बंध घालणे, मराठा-धनगर आरक्षण, शेतकऱ्यांचे विविध कंपन्यांमध्ये गुंतलेले पैसे परत मिळावे, कांद्याला हमीभाव मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने सोमवारी, दि. ४ एप्रिल रोजी तालुक्यातील एरंडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. सातवा वेतन आयोगाचा निधी शेतकऱ्यांसाठी वापरण्याचीही मागणी केली आहे. निवेदनावर सुदाम पडवळ, प्रकाश पाबळे, विकास ठोंबरे, विजय मुळे, विजय भोजणे, शंकरराव मढवई, संदीप ठोंबरे, रावसाहेब आहेर, काकासाहेब पडवळ, बाबा मढवई, विलास रंधे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)निवेदनामध्ये सतत तीन वर्षापासूनचे अत्यल्प पर्जन्यमान त्यात सलग दुसरे दुष्काळी वर्ष यामुळे खचलेल्या शेतकर्यांना भरीस भर म्हणून अवकाळी पाऊस व गारपीटीच्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे. कमी असलेल्या उपलब्ध पाण्यातआणलेले पिकेही उत्पादनखर्चापेक्षांही कमी दराच्या संकटाला तोंड देत आहे.यामुळे शेतकरी उध्वस्त होत असून काही शेतकर्यांचे पैसे केबीसी,पर्ल्स,समृध्द जीवन, भाईचंद हिरांचंद मिल्चस्टेट सोसायटी यासारख्या कंपन्यामध्ये गुंतलेले असल्याने त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे , त्यातून शेतकरी वाचण्यासाठी मागण्या तातडीने मान्य करण्याचेही नमुद केले आहे . येवला तालुक्यात जलयुक्त शिवाराची कामे सुरु झालेली नाहीत.ती कामे सुरु करावीत .जनावरांना चारा छावण्या सुरु कराव्यात.प्रलंबित मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने निर्णय घ्यावा.अशी मागणीही निवेदनात केली आहे.