शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विंचूर येथे सर्वपक्षीय रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:55 IST

विंचूर-लासलगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी तोंडी, लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील तीन पाटीवर सुमारे एक तास सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने रास्ता रोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लिंबादास बोरसे यांना निवेदन देण्यात आले.

विंचूर : विंचूर-लासलगाव रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी तोंडी, लेखी निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील तीन पाटीवर सुमारे एक तास सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांच्या वतीने रास्ता रोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लिंबादास बोरसे यांना निवेदन देण्यात आले.  विंचूर-लासलगाव रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सदर रस्त्याने गाडी चालविणे दूरच पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. दोन-तीन फुटांवर मोठ मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोलवर खड्डे पडले आहेत. लासलगाव कांदा मार्केटमध्ये जाण्यासाठी याच रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. लासलगाव शहराला अनेक खेडी जोडली आहेत; मात्र रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे अर्धा ते पाऊण तास तीन पाटीवरजवळ नाशिक - औरंगाबाद महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, माजी सदस्य राजाराम दरेकर, माजी सरपंच अविनाश दुसाने तसेच डॉ. रमेश सालगुडे यांनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदने दिली; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. लासलगाव येथे मुख्यमंत्री दौºयावर येत असताना आम्ही त्यांचा ताफा अडवणार होतो; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले असल्याने आम्ही माघार घेतली. या घटनेला दोन महिने झाले; मात्र अजूनही रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही, असे राजाराम दरेकर यांनी सांगितले.व्यक्त केले.