शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ओझर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी कदम

By admin | Updated: October 17, 2014 23:38 IST

उपाध्यक्षपदी रऊफ पापामियाँ पटेल

ओझर : येथील दि ओझर मर्चन्ट को-आॅफ बँकेच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची उपाध्यक्षपदी रऊफ पापामियाँ पटेल व जनसंर्पक संचालकपदी ज्ञानेश्वर आहेर यांची अविरोध निवड झाली. संस्थेच्या सभागृहात संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. चेअरमनपदासाठी रत्नाकर विनायक कदम यांच्या नावाची सूचना मावळते चेअरमन अरुण पवार यांनी केली. संचालक भालचंद्र कासार यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी रऊफ पटेल यांच्या नावाची सूचना मावळते व्हा. चेअरमन भारत पगार यांनी केली, त्याला लक्ष्मण जावरे यांनी अनुमोदन दिले. जनसंपर्क संचालकपदासाठी ज्ञानेश्वर आहेर यांच्या नावांची सूचना मावळते जनसंपर्क संचालक शरद गणोरे यांनी केली त्याला शरद सिन्नरकर यांनी अनुमोदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण क्षीरसागर यांनी या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या बैठकीस संचालक रवींद्र भट्टड, विजय शिंदे, वसंत गवळी, लक्ष्मण जावरे, सुनील बाफणा, डॉ. मेघा पाटील, जिजाबाई रासकर, बँकेचे महाव्यवस्थापक पुंडलिक गवळी उपस्थित होते.याप्रसंगी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा, जनकल्याण बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, भास्कर कोठावदे, शशीताई आहिरे, अरुण पवार, प्रशांत अक्कर आदिंनी मनोगत व्यक्त केले. पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ओझरचे सरपंच हेमंत जाधव, माजी सरपंच राजेंद्र शिंदे, सिद्धीविनायक समूहाचे अध्यक्ष प्रभाकर आढाव, रामदास मंडलिक, ओझर नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पवार, अ‍ॅड. विजयकुमार कुलकर्णी, प्रशांत शेळके, अरविंद कदम, खलील पटेल, अमन पठाण, मनोज लढ्ढा, बाळासाहेब कदम, हेमंत खेघर, सांडुभाई शेख, दिलीप कदम, ज्ञानेश्वर कदम, रतनकाका भट्टड, रघुनाथ चांडक, शब्बीर खाटीक, श्यामराव कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)शहर परिसरात विजेचा लपंडाव सुरूचनाशिक : शहर परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार सुरूच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ऐन सणासुदीच्या काळातही विजेचा लपंडाव होत आहे. शिवाय अनेक भागात विजेचा दाब कमी अधिक होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांचे वीजमीटर ट्रीप होत असून, काहींचे विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहेत. शनिवारी शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाा होता.दुरूस्तीमुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र वर्षभर दर शनिवारी तांत्रिक कामे करावे लागत असतील तर कामांचा दर्जा तपासला जावा अशी मागणी त्रस्त नागरीकांनी केली आहे.