शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

येवला तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 02:54 IST

येवला : आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील येवला- कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी येवल्यातील किसान क्रांती मोर्चा आंदोलनाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम व येवला शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी किसान क्र ांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून शासनचा निषेध केला. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर झालेल्या आंदोलनात परिसरातील उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल या गावातील शेतकर्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु हा शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत होते. शेतकऱ्यांनी या संपात भाग घेऊन नये अशी दहशत बसविण्यासाठी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. सनदशीर मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागू नये अशी काळजी प्रशासनानेदेखील घेतली पाहिजे. शेतकर्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांची सुटका करण्याची मागणी किसान क्र ांती मोर्चाच्या शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, पं. स. सभापती संजय बनकर, मंगेश भगत, विठ्ठल आठशेरे, रूपचंद भागवत, बापू गायकवाड, वसंतराव पवार, बाळासाहेब लोखंडे, प्रकाश वाघ, कांतीलाल साळवे, भागवत सोनवणे, नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, प्रकाश वाघ, अर्जुन कोकाटे, अरु ण जाधव, अमोल फरताळे, दत्तू खिल्लारे, ज्ञानेश्वर दराडे, शिवाजी भालेराव, किरण ठाकरे, साईनाथ खोकले, नानासाहेब लभडे, सुदाम लभडे, विक्र म पवार, महेंद्र पगारे, भाऊसाहेब गरुड, देवीदास शेळके, अशोक मेंगाणे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.