शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST

निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात ...

निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ''भारत बंद'' आंदोलनमध्ये वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत आहे.

उद्योगपतींच्या हिताचे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे केंद्र सरकारने त्वरित रद्द करावेत, शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे, बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तत्काळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येऊन, शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा महासचिव संजय जगताप, कोषाध्यक्ष शांताराम सोनवणे, जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ, सचिव प्रा. राजेंद्र पवार, सदस्य राजू धिवरे, रवींद्र ढोढरे, योगेश निकम, माजी तालुकाध्यक्ष सुनील आहिरे, कॅम्प विभागप्रमुख दिलीप सोनवणे, सिद्धार्थ उशिरे, आकाश सुरवाडे, संतोष आहिरे, समाधान उशिरे, कैलास लोहार, संतोष बोराळे, शरद पाटील, अरविंद धिवरे, कुणाल आहिरे, सतीश मगरे, आकाश महिरे, गौतम बोरसे यांच्या सह्या होत्या.