शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST

निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात ...

निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ''भारत बंद'' आंदोलनमध्ये वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत आहे.

उद्योगपतींच्या हिताचे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे केंद्र सरकारने त्वरित रद्द करावेत, शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे, बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तत्काळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येऊन, शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा महासचिव संजय जगताप, कोषाध्यक्ष शांताराम सोनवणे, जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ, सचिव प्रा. राजेंद्र पवार, सदस्य राजू धिवरे, रवींद्र ढोढरे, योगेश निकम, माजी तालुकाध्यक्ष सुनील आहिरे, कॅम्प विभागप्रमुख दिलीप सोनवणे, सिद्धार्थ उशिरे, आकाश सुरवाडे, संतोष आहिरे, समाधान उशिरे, कैलास लोहार, संतोष बोराळे, शरद पाटील, अरविंद धिवरे, कुणाल आहिरे, सतीश मगरे, आकाश महिरे, गौतम बोरसे यांच्या सह्या होत्या.