शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST

निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात ...

निवेदनात म्हटले आहे की, कृषी कायदा बनवताना शेतकरी बांधवांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर कायदा पूर्णपणे रद्द करून यात शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ''भारत बंद'' आंदोलनमध्ये वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत आहे.

उद्योगपतींच्या हिताचे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे केंद्र सरकारने त्वरित रद्द करावेत, शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे, बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तत्काळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येऊन, शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा महासचिव संजय जगताप, कोषाध्यक्ष शांताराम सोनवणे, जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ, सचिव प्रा. राजेंद्र पवार, सदस्य राजू धिवरे, रवींद्र ढोढरे, योगेश निकम, माजी तालुकाध्यक्ष सुनील आहिरे, कॅम्प विभागप्रमुख दिलीप सोनवणे, सिद्धार्थ उशिरे, आकाश सुरवाडे, संतोष आहिरे, समाधान उशिरे, कैलास लोहार, संतोष बोराळे, शरद पाटील, अरविंद धिवरे, कुणाल आहिरे, सतीश मगरे, आकाश महिरे, गौतम बोरसे यांच्या सह्या होत्या.