शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:19 IST

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.

ठळक मुद्देनुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.२५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात चौथी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी वारकरी संप्रदायातील वाद्यांसह किर्तन, प्रवचन परंपरेचे प्रशिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घ्यायला आळंदीतील वारकरी संप्रदायाचे शिक्षक सागर महाराज शास्त्री, वाल्मिक महाराज नलावडे, हितेश महाराज वारूडे, शरद महाराज जाधव, शुभम महाराज ढोले, प्रदिप महाराज रोडे, माऊली महाराज उगले हे शिक्षण देत आहे.शिबिर दोन मे पासून सुरू होऊन त्याची सांगता पंचवीस मे रोजी पंचदिनी किर्तन महोत्सवाने होईल. या महोत्सवात योगेश महाराज धात्रक त्र्यंबकेश्वर, अनिल महाराज महाकले आळंदी, हनुमान महाराज गंगथडे, रमाकांत महाराज खेडगावकर तर सांगतेचे काल्याचे किर्तन भागीरथ महाराज काळे यांचे होईल. असे युवा कीर्तनकार अभिजित महाराज देशमुख राजापूरकर यांनी केले आहे.