शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:19 IST

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.

ठळक मुद्देनुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.२५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात चौथी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी वारकरी संप्रदायातील वाद्यांसह किर्तन, प्रवचन परंपरेचे प्रशिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घ्यायला आळंदीतील वारकरी संप्रदायाचे शिक्षक सागर महाराज शास्त्री, वाल्मिक महाराज नलावडे, हितेश महाराज वारूडे, शरद महाराज जाधव, शुभम महाराज ढोले, प्रदिप महाराज रोडे, माऊली महाराज उगले हे शिक्षण देत आहे.शिबिर दोन मे पासून सुरू होऊन त्याची सांगता पंचवीस मे रोजी पंचदिनी किर्तन महोत्सवाने होईल. या महोत्सवात योगेश महाराज धात्रक त्र्यंबकेश्वर, अनिल महाराज महाकले आळंदी, हनुमान महाराज गंगथडे, रमाकांत महाराज खेडगावकर तर सांगतेचे काल्याचे किर्तन भागीरथ महाराज काळे यांचे होईल. असे युवा कीर्तनकार अभिजित महाराज देशमुख राजापूरकर यांनी केले आहे.