शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?

By admin | Updated: October 9, 2015 01:11 IST

स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?

 नाशिक : नुकत्याच झालेल्या सिंहस्थ कुंभमेळादरम्यान साधुग्राममधील महापालिकेच्या ठेक्याबाबत ई-निविदा पद्धतीबाबत मोहोळ उठल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जिल्हा परिषदेच्या तीन कोटी रुपयांच्या सौर पथदीप खरेदीचा ठेकाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ग्रामीण भागातील जवळपास ३०० ग्रामपंचायतींमध्ये सौर पथदीप पुरवठा करण्याची योजना असून, त्यासाठी पाच महिन्यांपूर्वीच दरकरार पद्धतीने राजस्थानच्या एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. प्रत्यक्षात राजस्थानच्या जयपूरस्थित संबंधित कंपनीने वेळेत सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने पाच महिन्यांनंतर या कंपनीचा दरकरार संपुष्टात आणून नव्याने ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यांतील व महाराष्ट्रातील पाच बड्या कंपन्यांनी यासाठी स्पर्धा केली. त्यात गुजरात स्थित एका कंपनीने चक्क अंदाजपत्रकीय रक्कमेच्या २८ टक्केन्यूनतम दराने निविदा भरल्याने याच कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा ठेका मिळणार हे जवळपास नक्की झाले.