शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

जलयुक्तची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तंबी

By admin | Updated: May 15, 2015 00:21 IST

जलयुक्तची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तंबी

नाशिक : जिल्'ात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दीडशे सीमेंटचे बंधारे बांधण्यात येणार असून, कामासाठी असलेला शिल्लक कालावधी पाहता मुदतीत काम पूर्ण करताना त्या कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच असून, कोणत्याही क्षणी कोणत्याही कामाची पाहणी करताना जेसीबीचा वापर करण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना भरली आहे. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या कामांची पाहणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी जलयुक्त शिवार योजनेचे कामे करणाऱ्या ठेकेदारांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी त्यांना कामांसाठी लागणाऱ्या कालावधीबाबत चर्चा करण्यात आली. साधारणत: दरवर्षी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचीच या कामांसाठी निवड करण्यात आली असून, पावसाळ्यात तलावांमध्ये पाणी साठेल, परंतु त्यासाठी बंधाऱ्याच्या कामांची गुणवत्ता राखली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणी मजुरांची संख्या चौपट वाढविण्यात यावी व पुढील काम करण्यासाठीचे साहित्य आगावू मागवून सीमेंट कामासाठी लागणाऱ्या दिवसांचे नियोजन केले जावे त्यासाठी विनाकारण वेळ दवडू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षणी कामांची तपासणी करण्यात येणार आहे, त्यात दोषी आढळलेल्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी पाहणी करणार असल्याचे सांगून सांगली जिल्'ात आपण केलेल्या सीमेंट बंधाऱ्यांमधून एक थेंबही पाणी झिरपत नाही, तोच पॅटर्न नाशिक जिल्'ात राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.