शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

देशाच्या चुकीच्या माहितीचाच प्रसार : शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:18 IST

आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

नाशिक : आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.भारताचा हजारो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे. अरब टोळ्यांच्या आक्र मणात प्राचीन संस्कृती असलेली राष्ट्रे नामोशेष झाली. या विपरीत परिस्थितीत भारतीय संस्कृती टिकून आहे. मात्र, इतिहासात भारताला पराभूत राष्ट्र दाखविण्यात आले. प्रत्यक्षात परकीयांनी या देशावर हजारो आक्र मणे केली. मात्र, भारतीय संस्कृती अधिक बहरली असून, इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन लेखक डॉ. शेवडे यांनी केले. ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्र माचे सहावे पुष्प डॉ. शेवडे यांनी ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या विषयावर गुंफले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी अनुवादित केलेल्या ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.मागील सात दशकांपासून दिल्लीत असलेल्या तत्कालीन सरकारने भारताचा इतिहास हा पराभवाचा असल्याचे भारतीयांच्या मनावर बिंबवले. सध्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात मोगलांचा इतिहास वगळण्यात आल्यामुळे टीका होत असली तरी सीबीएसईच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल केवळ चार ओळींची माहिती देण्यात आली आहे, त्यावेळी संबंधितांनी का टीका केली नाही असा प्रश्न शेवडे यांनी केला.