शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

देशाच्या चुकीच्या माहितीचाच प्रसार : शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:18 IST

आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

नाशिक : आज मुघलकालीन इतिहास बदलल्याची टीका सुरू झाली असली तरी यापूर्वी देशात चुकीचा आणि पराभवाचाच इतिहास शिकविला गेला, वास्तव इतिहास बाहेर पडत असताना टीकाकारांची टीका आणखीन वाढणार असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.भारताचा हजारो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे. अरब टोळ्यांच्या आक्र मणात प्राचीन संस्कृती असलेली राष्ट्रे नामोशेष झाली. या विपरीत परिस्थितीत भारतीय संस्कृती टिकून आहे. मात्र, इतिहासात भारताला पराभूत राष्ट्र दाखविण्यात आले. प्रत्यक्षात परकीयांनी या देशावर हजारो आक्र मणे केली. मात्र, भारतीय संस्कृती अधिक बहरली असून, इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन लेखक डॉ. शेवडे यांनी केले. ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्र माचे सहावे पुष्प डॉ. शेवडे यांनी ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या विषयावर गुंफले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी अनुवादित केलेल्या ‘इस्लामी आघातांवर हिंदूचा प्रत्याघात’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.मागील सात दशकांपासून दिल्लीत असलेल्या तत्कालीन सरकारने भारताचा इतिहास हा पराभवाचा असल्याचे भारतीयांच्या मनावर बिंबवले. सध्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकात मोगलांचा इतिहास वगळण्यात आल्यामुळे टीका होत असली तरी सीबीएसईच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल केवळ चार ओळींची माहिती देण्यात आली आहे, त्यावेळी संबंधितांनी का टीका केली नाही असा प्रश्न शेवडे यांनी केला.