शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पेठ तालुक्यात भात लावणीला वेग

By admin | Updated: July 22, 2016 22:30 IST

उत्साह : समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला

 पेठ : मागील दोन वर्षापासून वरुणराजाने काहीशी दडी दिल्याने नाराज झालेला बळीराजा यावर्षीच्या समाधानकारक पावसाने सुखावला असून, सद्यस्थितीत पेठ तालुक्यात सर्वत्र भात व नागलीची लावणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्याचे पावसाचे माहेरघर म्हणून पेठ तालुक्याला ओळखले जाते. याठिकाणी खरीप हंगामात भात, नागली, खुरासणी अशी प्रमुख पिके घेतली जातात. भात व नागलीच्या पेरणीचे दोन भागात विभागणी केली जात असून, पावसाळ्यापूर्वी राब भाजणीच्या जागेवर पेरणी केलेले बियाणेची वाढ होऊन तयार झालेली रोपे रिमझिम पावसात गुढघाभर चिखलात डोक्यावर पाणघोंगडे (इरले) अथवा घोंगडी घेऊन शिवारभर आदिवासी बळीराजा भाताची लागवड करताना दिसून येत आहे.गत आठवड्यापासून पेठ तालुक्यात समाधानकारक पावसाने सुरुवात केली असून, भाताची खाचरे भरली आहेत. त्यामुळे दोन दिवसानंतरच्या मुसळधारेनंतर रिमझिम पावसाने भात लवणीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)