शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:08 IST

घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देसमाधानकारक पाऊस : आठवडाभरात सरासरी गाठण्याची शक्यताबागायतीमुळे खरिपाच्या लागवडीत घट

घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात मागणीपेक्षा अधिक खतांचा पुरवठा झाला असल्याने तालुक्यात खताचा कुठलाही तुटवडानसल्याचे पंचायत समिती कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.तालुक्यात भात पिकाबरोबर माळरानावर नागली आणि वरई या पिकाची लागवड करण्यात येते. ही लागवड केवळ दहा टक्के असते, मात्र मध्यंतरी पावसाने काही दिवसासाठी विश्रांती घेतल्याने या कालखंडात या दोन्ही पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील धरणातील मुबलक पाण्यामुळे शेतकºयांचा बागायती पिके घेण्याकडे कल आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भातपिकाऐवजी बागायती पिके घेण्यासाठी अनेक हेक्टर क्षेत्र पडित ठेवतात. यामुळे खरिपाच्या लागवडीत काही वर्षांपासून घट झाली आहे.