शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

पावणेपाच लाख हेक्टरवर पेरण्या आटोेपल्या

By admin | Updated: July 31, 2015 22:53 IST

उघडिपीनंतर पावसाची हजेरी

नाशिक : पावसाने गुरुवारी उघडीप घेतल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात अधून-मधून हलक्या व मध्यम सरींच्या पावसाची हजेरी कायम राहिली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, एकूण ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ७१ हजार ३४२ (७३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात अवघ्या ४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, शुक्र्रवारी बहुतांश तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.जिल्ह्यात जूनमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात दडी पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुबार पेरण्यांचे संकट ओढवले होते; मात्र शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातील एखाद-दोन तालुके वगळता सर्वत्र दुबार पेरण्यांचे संकट टळल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. ३१) दिवसभरात पावसाने शहर व जिल्ह्यासह सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या ६ लाख ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ७१ हजार३४२ हेक्टर (७३.५९) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.खरिपात भात व नागली पिके मिळून लाखाच्या वर पेरणी क्षेत्र आहे. तर सोयाबीन आणि मका पिकाच्याही क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. पावसाची उघडीप व हजेरी पाहता बळीराजाची खरिपाची लगबग वाढली आहे.(प्रतिनिधी)