शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

गतवर्षाच्या तुलनेत पेरण्या अवघ्या तीन टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

नाशिक जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, तृणधान्य व काही भागात कापसाचे उत्पन्न घेतले जाते. साधारणत: सर्वात ...

नाशिक जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, तृणधान्य व काही भागात कापसाचे उत्पन्न घेतले जाते. साधारणत: सर्वात अगोदर बाजरी, सोयाबीन या पिकांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर पाण्याचा अंदाज घेऊन मका पेरला जातो. त्यामुळे गेल्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण सरासरीच्या २२.३३ टक्के इतका पाऊस नोंदविला गेला होता. परिणामी भाताची जवळपास ९६ टक्के क्षेत्रावर तर बाजरी ७१ टक्के क्षेत्रातवर पेरणीपूर्ण झाली होती. गेल्या वर्षी अन्य पिकांचे क्षेत्र कमी झाल्याने ज्वारीचीदेखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. एकूण खरिपाच्या लागवडीच्या क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पेरण्यांचे काम जून महिन्यातच आटोपूनच शेतकरी निर्धास्त झाले होते. यंदा मात्र शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

चौकट===

ताैक्ते वादळाचा पाऊस मान्सूनपूर्व पावसाच्या वेळेत आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला; परंतु तसाच पाऊस जूनच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित होता. मात्र तसे झाले नाही. अजूनही वेळ गेली नसली तरी, पावसाचे जास्त लांबणे चिंता वाढविणारे आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज असल्याने फारसा परिणाम तूर्त दिसत नाही.

= संजय पाटील, कृषी सहायक