शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बागलाण तालुक्यातील सौरदिव्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:09 IST

खमताणे : शासनाने विजेची बचत व भारनियमावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सौरऊर्जेचे दिवे लावण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली असली, तरी सध्या हे दिवे मोठ्या प्रमाणावर बंद असुन, काहींची स्थिती भंगारात जमा झाल्यासारखी आहे. अजुनही हे दिवे बिनकामाचे असल्याने ग्रामस्थांना सौरदिव्यांचा प्रकाशच दिसला नाही.

ठळक मुद्देदेखभालीचा अभाव : गावोगावी बॅटरीसह पॅनल, बल्बही गायब

खमताणे : शासनाने विजेची बचत व भारनियमावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सौरऊर्जेचे दिवे लावण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली असली, तरी सध्या हे दिवे मोठ्या प्रमाणावर बंद असुन, काहींची स्थिती भंगारात जमा झाल्यासारखी आहे. अजुनही हे दिवे बिनकामाचे असल्याने ग्रामस्थांना सौरदिव्यांचा प्रकाशच दिसला नाही.ग्रामीण भागात शासनाने सौरदिवे योजनेवर लाखोंचा खर्च केला; परंतु मुख्य हेतू यशस्वी झालेला दिसत नाही. शासन व प्रशासनाचे नियोजन विस्कटलेले दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. मोठा गाजावाजा करीत गावोगावी सौरिदवे लावले होते.गावातील सौरदिव्यांच्या बॅटरी दुरूस्ती करण्यात येत सौरदिवे बंद आहेत. दुरूस्ती करण्याच्या बहाण्याने अनेक बॅटरी, काही ठिकाणी सौर प्लेट, तर काही ठिकाणी बल्प गायब झाले आहेत. ज्या गावात सौरदिवे लावले त्याची देखभालीची जबाबदारी संबंधित एजन्सी व ग्रामपंचायत प्रशासन पार पाडत नसल्याने सौरदिवे ही योजना संबंधित यंत्रणेला कुरणच ठरली आहे.काही ग्रामपंचायतीत संबंधित एजन्सीने ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून कागदोपत्री योजना दाखवून निधी हडप केल्याचाही प्रकार काही ठिकाणी उघडकीस आला आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेचा कचरा न करता अमलात आणावी, अशी जनतेकडून मागणी होत आहे. ग्रामीण भागात शासनाची ही योजना महत्वपूर्ण होती; परंतु काही ग्रामपंचायतीनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.- भगवान बागुल, मावळा संघटना अध्यक्ष. प्रत्यक्षात कोणालाच याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. सौरऊर्जेचे दिवे निकृष्ट दर्जाचे तर नाहीत ना, असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होत असतो.- वैभव बागुल युवा शेतकरी.