शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बागलाण तालुक्यातील सौरदिव्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:09 IST

खमताणे : शासनाने विजेची बचत व भारनियमावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सौरऊर्जेचे दिवे लावण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली असली, तरी सध्या हे दिवे मोठ्या प्रमाणावर बंद असुन, काहींची स्थिती भंगारात जमा झाल्यासारखी आहे. अजुनही हे दिवे बिनकामाचे असल्याने ग्रामस्थांना सौरदिव्यांचा प्रकाशच दिसला नाही.

ठळक मुद्देदेखभालीचा अभाव : गावोगावी बॅटरीसह पॅनल, बल्बही गायब

खमताणे : शासनाने विजेची बचत व भारनियमावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सौरऊर्जेचे दिवे लावण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली असली, तरी सध्या हे दिवे मोठ्या प्रमाणावर बंद असुन, काहींची स्थिती भंगारात जमा झाल्यासारखी आहे. अजुनही हे दिवे बिनकामाचे असल्याने ग्रामस्थांना सौरदिव्यांचा प्रकाशच दिसला नाही.ग्रामीण भागात शासनाने सौरदिवे योजनेवर लाखोंचा खर्च केला; परंतु मुख्य हेतू यशस्वी झालेला दिसत नाही. शासन व प्रशासनाचे नियोजन विस्कटलेले दिसत आहे. ग्रामपंचायत प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. मोठा गाजावाजा करीत गावोगावी सौरिदवे लावले होते.गावातील सौरदिव्यांच्या बॅटरी दुरूस्ती करण्यात येत सौरदिवे बंद आहेत. दुरूस्ती करण्याच्या बहाण्याने अनेक बॅटरी, काही ठिकाणी सौर प्लेट, तर काही ठिकाणी बल्प गायब झाले आहेत. ज्या गावात सौरदिवे लावले त्याची देखभालीची जबाबदारी संबंधित एजन्सी व ग्रामपंचायत प्रशासन पार पाडत नसल्याने सौरदिवे ही योजना संबंधित यंत्रणेला कुरणच ठरली आहे.काही ग्रामपंचायतीत संबंधित एजन्सीने ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून कागदोपत्री योजना दाखवून निधी हडप केल्याचाही प्रकार काही ठिकाणी उघडकीस आला आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेचा कचरा न करता अमलात आणावी, अशी जनतेकडून मागणी होत आहे. ग्रामीण भागात शासनाची ही योजना महत्वपूर्ण होती; परंतु काही ग्रामपंचायतीनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.- भगवान बागुल, मावळा संघटना अध्यक्ष. प्रत्यक्षात कोणालाच याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. सौरऊर्जेचे दिवे निकृष्ट दर्जाचे तर नाहीत ना, असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होत असतो.- वैभव बागुल युवा शेतकरी.