शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दहशतवादविरोधात समाजाने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: May 21, 2017 01:48 IST

नाशिक : सीमेपलीकडून देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सीमेपलीकडून आपल्या देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या केवळ बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी मोठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुरक्षायंत्रणेसोबत समाजातील युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जागल्याची भूमिका निभावत दहशतवाद मुक्त नवराष्ट्र निर्मितीच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवादविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांनी नाशिक येथे केले. रियल इंडियन आणि विचारपीठ समूहाचे संचालक माणिक कुणे यांच्या पुढाकाराने आयोजित संमेलनात सोनकांबळे बोलत होते. सोनकांबळे पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशात धुमाकूळ घातलेल्या दहशतवादी संघटना भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ही राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावासाठी धोक्याची घंटा आहे. नाशिकसह राज्यातील अनेक प्रमुख शहरे सध्या या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. दरम्यान, रियल इंडियन आणि विचारपीठ समूहातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मेजर कृष्णा खोत, पर्यावरणतज्ज्ञ विक्रांत कर्णिक, लेखक जगदिश काबरे, विजय जाधव, सतीश भारतवासी, अजय मक्तेदार, सत्यजित बच्छाव, हरिकृष्ण कुलकर्णी, वैशाली दामले, यदु पाटील, देवान कांबळे, विश्वजित गजभिये आदी उपस्थित होते.