शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दहशतवादविरोधात समाजाने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: May 21, 2017 01:48 IST

नाशिक : सीमेपलीकडून देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सीमेपलीकडून आपल्या देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या केवळ बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी मोठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुरक्षायंत्रणेसोबत समाजातील युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जागल्याची भूमिका निभावत दहशतवाद मुक्त नवराष्ट्र निर्मितीच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवादविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांनी नाशिक येथे केले. रियल इंडियन आणि विचारपीठ समूहाचे संचालक माणिक कुणे यांच्या पुढाकाराने आयोजित संमेलनात सोनकांबळे बोलत होते. सोनकांबळे पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशात धुमाकूळ घातलेल्या दहशतवादी संघटना भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ही राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावासाठी धोक्याची घंटा आहे. नाशिकसह राज्यातील अनेक प्रमुख शहरे सध्या या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. दरम्यान, रियल इंडियन आणि विचारपीठ समूहातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मेजर कृष्णा खोत, पर्यावरणतज्ज्ञ विक्रांत कर्णिक, लेखक जगदिश काबरे, विजय जाधव, सतीश भारतवासी, अजय मक्तेदार, सत्यजित बच्छाव, हरिकृष्ण कुलकर्णी, वैशाली दामले, यदु पाटील, देवान कांबळे, विश्वजित गजभिये आदी उपस्थित होते.