शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

दहशतवादविरोधात समाजाने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: May 21, 2017 01:48 IST

नाशिक : सीमेपलीकडून देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सीमेपलीकडून आपल्या देशावर लादली जाणारी दहशतवादी समस्या केवळ बंदुकीच्या जोरावर सुटणार नाही तर त्यासाठी मोठी जनजागृती आणि मानवी बुद्धीचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुरक्षायंत्रणेसोबत समाजातील युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जागल्याची भूमिका निभावत दहशतवाद मुक्त नवराष्ट्र निर्मितीच्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवादविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष सुभाष सोनकांबळे यांनी नाशिक येथे केले. रियल इंडियन आणि विचारपीठ समूहाचे संचालक माणिक कुणे यांच्या पुढाकाराने आयोजित संमेलनात सोनकांबळे बोलत होते. सोनकांबळे पुढे म्हणाले की, पाश्चिमात्य देशात धुमाकूळ घातलेल्या दहशतवादी संघटना भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ही राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावासाठी धोक्याची घंटा आहे. नाशिकसह राज्यातील अनेक प्रमुख शहरे सध्या या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. दरम्यान, रियल इंडियन आणि विचारपीठ समूहातर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मेजर कृष्णा खोत, पर्यावरणतज्ज्ञ विक्रांत कर्णिक, लेखक जगदिश काबरे, विजय जाधव, सतीश भारतवासी, अजय मक्तेदार, सत्यजित बच्छाव, हरिकृष्ण कुलकर्णी, वैशाली दामले, यदु पाटील, देवान कांबळे, विश्वजित गजभिये आदी उपस्थित होते.