शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रांगोळी स्पर्धेतून सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:26 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देसिन्नर : भिकुसा विद्यालयात दोन गटात स्पर्धा

सिन्नर : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख व मुख्याध्यापक सुरेश शिरसाट यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मीना ढमाले आणि अंजली वर्पे यांनी केले. एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.विविधरंगी रांगोळ्यांमधून विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, जंगल वाचवा यांसारखे सामाजिक संदेश दिले. नववर्ष स्वागतासाठीच्या रांगोळ्या अतिशय आकर्षक होत्या. या रांगोळी स्पर्धेत लहान गटातून प्रथम रेणुका ज्ञानोबा शिंदे व मयुरी उत्तम दवंडे, द्वितीय आरती संतोष वायाळ, तृतीय ज्ञानेश्वर साबळे, रोहित चव्हाण व आरती चौरे व उत्तेजनार्थ नंदिनी सोनवणे, मयुरी दळवी, देवयानी घरटे आदींनी मान मिळविला. मोठ्या गटातून प्रथम स्नेहल बिंदर, द्वितीय नेहा निकाळजे, तृतीय अनुष्का लोंढे, उत्तेजनार्थ साक्षी रानडे आदींनी मान मिळविला. शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाट यांच्या कल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर बोडके, वैभव चंदे, जयवंत महाले, रामनाथ जाधव, जयश्री सांगळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.पाणी अडवा-पाणी जिरवा यांची देखावेया स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर २८ रांगोळ्यांमधून देशभक्त, क्रांतिकारक, संस्कार भारती, निसर्गचित्र, नववर्षाच्या शुभेच्छा, बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा आदी अनमोल संदेश देऊन परीक्षकांची मने जिंकली. आठवी ते दहावी या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी १९ रांगोळ्यांमधून निसर्ग देखावा, पाणी अडवा-पाणी जिरवा, बेटी बचाव, स्वच्छता अभियान, क्रांतिकारक, देशभक्त यांचे देखावे रेखाटले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक